Author: swayamsiddhafoundation

अफवा आणि नकारात्मक बोलणं; महिला उद्योजकांनी स्वतःला कसं सांभाळावं याबाबत मार्गदर्शन

अफवा आणि नकारात्मक बोलणं थांबवता येत नसले तरी त्याकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष दिल्यास महिला उद्योजकांना यश मिळू शकते.

महिला बचत गटांना डिजिटल बाजारपेठेची जोड, ‘GeM’ पोर्टलमुळे वाढतोय व्यवसायाचा विस्तार

GeM पोर्टलमुळे महिला स्वयं-सहायता गटांना थेट सरकारी खरेदीत सहभागी होता येत असून त्यांच्या उत्पादनांना राष्ट्रीय बाजारपेठ मिळत आहे.

स्वतःचे निर्णय घेतल्यावर विरोध का वाढतो? महिला उद्योजकांसाठी वास्तव आणि मार्गदर्शन

स्वतःचे निर्णय घेतल्यावर विरोध वाढणे ही सामान्य बाब असून, आत्मविश्वास आणि सातत्य ठेवून महिला उद्योजिका यशाकडे वाटचाल करू शकतात.

भारतीय रेल्वेने तिकीट रद्द व परतावा नियमांमध्ये बदल

भारतीय रेल्वेने तिकीट रद्द व परतावा नियमांमध्ये बदल केले असून हे नियम २४ मार्च २०२६ पासून लागू झाले आहेत. नव्या धोरणानुसार तिकीट रद्द करण्याच्या वेळेनुसार परतावा मिळणार असून ई-तिकीटांसाठी स्वयंचलित…

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे महिलांना तारणमुक्त कर्ज मिळत असून लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होत आहे.

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे महिलांना तारणमुक्त कर्ज मिळत असून लघुउद्योग आणि स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होत आहे.

एमएसएमईसाठी कर्ज सुलभतेकडे मोठे पाऊल : MCGS योजनेत केंद्राचे महत्त्वपूर्ण बदल

केंद्र सरकारने MCGS–MSME योजनेत बदल करून सेवा क्षेत्रालाही समाविष्ट केले असून, तारणाशिवाय कर्ज मिळविणे अधिक सुलभ केले आहे. निर्यातदार उद्योगांसाठी विशेष सवलतींसह या निर्णयामुळे एमएसएमई क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.

एमएसएमई क्षेत्राला मोठा दिलासा : म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेत मोठे बदल, कर्ज मिळणे होणार सुलभ

एमएसएमई उत्पादक आणि निर्यातदारांसाठी केंद्र सरकारने म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी योजनेत महत्त्वपूर्ण बदल केले असून, आता 100 कोटींपर्यंतच्या कर्जावर 60% हमी संरक्षण मिळणार आहे. नवीन नियमांमुळे कर्जप्रक्रिया सुलभ होऊन उत्पादन व…

चेतना गाला सिन्हा: ग्रामीण महिलांसाठी स्वतःची बँक उभारणारी उद्योजिका

चेतना गाला सिन्हा यांनी स्थापन केलेल्या मन्न देशी महिला बँकेमुळे ग्रामीण महिलांना कर्ज, बचत आणि व्यवसायाच्या संधी मिळून आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे.

जबाबदारी स्वीकारल्यानेच प्रगतीला सुरुवात; महिला उद्योजकांसाठी महत्त्वाचा संदेश

बाबदारी स्वीकारल्यावर आत्मविश्वास वाढतो, निर्णयक्षमता सुधारते आणि महिला उद्योजकांना व्यवसायात सातत्य ठेवून प्रगती साधता येते.

error: Content is protected !!